शेतीसाठी विहीर खोदताय, मग घाई करू नका.. कारण शासनच तुम्हाला विहीर खोदण्यासाठी देतयं 4 लाख रूपये.. Vihir Anudan Yojana
बऱ्याचदा नदी, कालवे किंवा कोणतीही सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होते. म्हणूनच अशा शेतकऱ्यांना विहीर खोदण्याचा पर्याय शिल्लक राहतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने विहीर खोदणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची अडचण दुर करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख … Read more