Blog
-
ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालावरील राजकीय पक्षांच्या जनादेशाचा दावा म्हणजे ‘एक हात लाकूड अन् नऊ हात ढलपी’!
ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नाहीत. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर एकत्र येवून गाव-पुढाऱ्यांनी पॅनेल केलेली असतात. या पॅंनेलमध्ये…
Read More » -
फेसबुक जगतात सध्या ‘सप्तपर्णी’ वृक्ष हटावची चळवळ सुरु आहे, त्या निमित्ताने… Saptaparni Tree
सप्तपर्णी उर्फ सातविण वृक्षांची कत्तल करुन हे विषारी वृक्ष संपवा असा विषारी प्रचार सुरु आहे. वास्तविक यात Saptaparni Tree चा…
Read More » -
दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं; पाणी..भुयार आणि कोल्हापूर! Water subway and Kolhapur
कोल्हापूर | दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं. ते चॅनेलच्या बाहेर येतात. चॅनेल कसलं दगडी भुयारच ते. हे…
Read More » -
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? मोदीजी हे आहे त्याचे उत्तर..!
क्रिकेट संघटनेच्या निमित्तानं शरद पवार यांची भेट व्हायची, परंतु त्यातूनही ते पाच-दहा मिनिटे शेतीवर चर्चा करायचे. विषय क्रिकेटचा असला तरी…
Read More » -
गुणरत्न सदावर्तेच्या मालकाचा नेमका उद्देश काय? क्रोनोलॉजी समजून घ्या… | Gunaratna Sadavarte
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे, असा जाहीर आरोप करुन 2 वर्षांसाठी वकीलीची सनद रद्द झालेल्या गुणरत्न…
Read More »