मुंबई | आदिवासी विकास महामंडळ येथे सरळसेवा भरती अंतर्गत विविध रिक्त जागांची मोठी भरती (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी...
कोल्हापूर | सेंद्रिय खतांच्या विक्रीच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना (मंगळवारी) कृषी अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. सुनील जगन्नाथ जाधव (वय 50, सध्या रा....
इस्रायल 'वॉटरजेन' कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करतो. इस्रायलशिवाय भारतासह जगातील अनेक देशांतील कंपन्या या दिशेने वाटचाल करत असून त्यांना...
बऱ्याचदा नदी, कालवे किंवा कोणतीही सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होते. म्हणूनच अशा शेतकऱ्यांना विहीर खोदण्याचा पर्याय शिल्लक राहतो. परंतु बऱ्याचदा...
ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला...
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा,...
भारत सरकार उर्जेच्या पारंपारिक स्त्रोतांऐवजी पर्यायी स्त्रोतांवर जास्त भर देत आहे. सरकारला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून आयात खर्च कमी करायचा आहे. आयात कमी झाल्यास...
मुंबई | महाराष्ट्रात शेतजमिनीच्या वादासंदर्भातील लाखो प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपापसांतील वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘सलोखा योजना’ आणली आहे. सलोखा...
पुणे | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव (Soybean Market Price) एक टक्क्याने वाढले होते. देशात मात्र सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांचा चढ उतार...